About this book
या पुस्तकाविषयी
साहित्य व्यवहार या घटकव्यवस्थेच्या संदर्भातील व चौकटीतील मुद्यांवरुन वाङ्मयीन चळवळी विशिष्ट समाजघटकांनी करण्याची अपरिहार्यता मला दिसते. तिच्या मर्यादीत अशा चळवळी उपयोगी व विधायकही आहेत. पण या मर्यादेत त्या राहण्याची मात्र आवश्यकता आहे. त्याचवेळी खऱ्या अर्थानं ज्या वाङ्मयीन चळवळी असतील त्यांना 'वैदिक / ब्राह्मणी' विरुद्ध 'अवैदिक / अब्राह्मणी' हा लोकप्रिय पवित्रा घातक ठरणारा आहे. ज्या प्रमाणात हा पवित्रा दलित वा ग्रामीण व मुस्लिम / ख्रिश्चन - मराठी साहित्य चळवळी घेत आहेत, त्या प्रमाणात त्या अविवेकी, दिशाभूल करणाऱ्या व घातक आहेत. घात चळवळीत आकृष्ट होणाऱ्या तरुण लेखकांचा, त्यांच्या वाङ्मयकृतींचा व एकूण मराठी साहित्याचा....
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं